१) सर्व जातीय मराठी वधु वरांसाठी स्थळांची नोंदणी केली जाते.
२) नोंदणीसाठी आपला बायोडाटा व फोटो आवश्यक
३) नोंदणी केले नंतर विवाह किती दिवसात जमेल याची संस्था खात्री देत नाही, तथापि आपण सक्रीय राहिल्यास विवाह जमणेस मदत होईल.
४) निवड केलेल्या स्थळांची व्यक्तिगत संपूर्ण माहिती आपण घेणेची आहे. भविष्यातील कोणत्याही समस्येस संस्था जबाबदार राहणार नाही.
५) पालकांनी एकमेकास जलद प्रतिसादाची भूमिका ठेवावी जेणेकरून लग्न ठरणेस मदत होईल.
६) आजरोजी संस्थेकडे स्थळे उपलब्ध आहेत तीच पाहता येतील, अन्यथा अपेक्षित स्थळे मिळे पर्यंत प्रतिक्षेची तयारी असावी.
७) लग्नानंतर सुदैवाने अथवा दुर्दैवाने उद्भवणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीत आपण संस्थेस जबाबदार धरू नये.
८) विवाहयोग दोन्ही पक्षांचा प्रतिसाद, परस्पर सहकार्य व तडजोडीवर अवलंबून असल्याने त्यांची खात्री देता येत नाही.
९) Online आपले नाव रजिस्टर केल्यानंतर संस्थेच्या नावावर दिलेल्या बँक खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर संस्थेस Whats App number वरून आपले नाव व पत्ता फोन नंबर भरलेल्या रक्कमेची पावती, झेरॉक्स पाठवावी यानंतर पासवर्ड दिला जाईल.
१०) रजिस्टर फी संस्थेने दिलेल्या प्लान प्रमाणे असेल, नोंदणी केल्यानंतर एकदा भरलेली रक्कम परत केली जात नाही.
११) कोणत्याही स्थळाची खोटी माहिती दिल्यास अगर माहिती गैरवापर केल्यास त्या स्थळाची माहिती / नोंदणी रद्द करण्याचा अधिकार संस्थेचा राहील.
१२) फॉर्मवर लिहिलेल्या कोणत्याही सत्य / असत्य मजकूर लिहिणारी व्यक्ती जबाबदार असेल.
१३) लग्न संस्थेतून अगर बाहेरून झाल्यानंतर त्वरित संस्थेतून बायोडाटा फोटो काढण्यास कळवावे. अन्यथा तुम्हाला होणारी फोन कॉलच्या त्रासाला संस्था जबाबदार राहणार नाही.
१४) नियम व अटी बदलण्याचे सर्व हक्क संस्थेकडे राहतील.